Adsense

Saturday, February 29, 2020

दारु



****डाॅक्टरांची पोस्ट :-

शास्त्रात दारुची तुलना अमृताशी केलेली आहे. दारु हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.दारुचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता  दारुपीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
 दारुत विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी दारुपिल्याने असे आजार नाहीसे होतात. दारु प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज दारु पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

दारु पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .

१) दारुप्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर दारुत मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
३)  दारुनगुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
४) दारुत  ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.
५) दारुथ गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडी जायफळ पूड दारुत टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
७) रिकाम्या पोटी दारु प्यायल्याने पोटदुखी बरी होते.
८) दारुत साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
१०)महत्वाचे म्हणजे *तीन दिवस इतर काहीही न खाता दारु पीत राहल्यास* आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते.
ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच.
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.
विशेष सुचना :-
   दारू जितकी चांगली आहे, त्याच्या शंभर पटीने ती बदनाम ही आहे. त्याचे कारण ही तितकेच
महत्त्वपुर्ण आहे. प्रमाणापेक्षा जास्त दारू पिणे हे शरिरासाठी नक्कीच घातक असते. तुमचे शरीर जर कायम तंदुरुस्त ठेवायचे असेल तर रोज दारू पिणार्या लोकांसाठी पिण्याचे प्रमाण हे 80 मिलि ते 90 मिली इतकेच असावे. यापेक्षा जास्त नसावे. ज्यामुळे तुमचा आहार ही सुधारेल व व्यवस्थीत झोप लागेल. तुम्ही इतर पँकबंद कोल्ड्रींक घेता त्यापेक्षा दारू हे पेय तुमच्यासाठी संजीवनी किंवा अमृतच आहे, असे मानावे लागेल.

चला तर मग 🥃🥃 दारु जरूर प्या; पण प्रमाणात.. आज पासून Cold Drinks बंद करूया..

दारूविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. त्याकरिता
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी. यासाठी शेअर करायला विसरू नका.

(This is forwarded WhatsApp posts,
Containt may not be true,
For any complaint use comments section)

Thursday, February 27, 2020

एक उशीराचं समाधान:

एक उशीराचं समाधान:
( By -Prof.Walter Michel 
Stanford University )

 ✍🏻 * एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक एक छानसं चाँकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली  * 👇🏻

   मुलानो!  मी दहा मिनिटांत प्राचार्यांना भेटून परत येतो, तो पर्यंत  तुम्ही  तुमची चाॅकलेटस् खायची नाहीत.  असे सांगून  ते शिक्षक वर्ग कक्षातून बाहेर पडले.

 वर्गात काही क्षण शांतता होती, प्रत्येक मुल त्यांच्या हातातल्या चाँकलेटकडे पहात होते आणि प्रत्येक क्षणी स्वत: ला चाँकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न  करीत होते.  दहा मिनिटे संपली आणि शिक्षकाने वर्गात प्रवेश केला.  आढावा घेतला.  संपूर्ण वर्गात अशी सात मुले होती, की ज्यांच्या हातात  चाॅकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चाॅकलेट खात होती आणि तिच्या रंग आणि चवीबदल भाष्य करीत होती.  शिक्षकाने  गुपचुपपणे या सात मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदविली आणि नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखविली.
 या शिक्षकाचे नाव होते * प्रोफेसर वॉल्टर मिशेल *.  

 बऱ्याच वर्षानंतर, प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि सात मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.  दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहीती मिळाली  की या सात मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत.  मग प्रोफेसर वाल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा ज्यांनी चाॅकलेटस् खाल्ली होती 
त्यांचाही शोध घेतला आणि त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते, त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता, काही व्यसनाधीन झाले होते. 

 * या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला ते वाक्य  होते -

 * "जो माणूस दहा मिनिटे धैर्य ठेवू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही."

 या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली आणि त्याला * "मार्श मेलो थिअरी" * असे नाव देण्यात आले कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चाॅकलेटचे नाव "मार्श मेलो" होते .  ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते.

  या सिद्धांतानुसार, जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये  * 'धैर्य' * हा गुण विषेशत्वाने आढळतो, कारण ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते, ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही आणि हा गुणविशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्ववाचा धनी असतो. 

  *धैर्य हे जीवनाचे सार आहे*


Saturday, February 1, 2020

भरकटलेला - एक कविता

कळत नाही का आलो जन्माला
कळत नाही कशासाठी जगतोय
माणसांनी बरबटलेल्या या
रंगीबेरंगी जगात का उगा भरकटतोय...



किती रंग विश्वाचे कोणाला जवळ करू हे कळेना
किती रूप जीवाचे कोणावर विश्वास ठेऊ हे कळेना
गर्दी बरोबर सरताना मी कोण हे समजेना
ह्या भल्या मोठ्या जगात इवल्याश्या माझ्या घराचा पत्ता काही सापडेना...

आज म्हणलं हे माझे तर उद्या ते परके होतात
दाटून आलेल्या आनंदाच्या भावना पुन्हा एकदा पोरक्या होतात
कोण माझं कोण परक हे काही उमजेना
माझ्याच भावविश्वात मला माझं स्थान सापडेना

डोळ्यात स्वप्नं खूप आहेत पण निराशा मनी दाटलेली
भीती नाही अपयशाची पण अस्वस्थता मनाशी खेटलेली
किं कर्तव्य मुढ अर्जुनाला कृष्ण एखादा भेटेल ना?
माझ्याच भावनांच्या गर्दीत वाट घराची सापडेल ना?......

                                  -Radheshaym Subhedar

फोटोकडे तिच्या पाहता

फोटोकडे तिच्या पाहता नजर थरारून जाते पाणी पापणी दाटूनी काळीज उभे चिरते  फोटोकडे तिच्या पाहता अंगी स्पर्श जाणवतो जो तिने केला होता ...